Skip to main content

Posts

Showing posts from 2020

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

डोळ्यांचे आरोग्य कसे राखावे?

*🍀🍀डोळे  व आरोग्य*🍀🍀 १. डोळे हे मनुष्याला मिळालेले मोठे वरदान आहे. देवाने दिलेल्या या सुंदर अवयवाची आवश्‍यक ती काळजी घेणे आपल्याच हातात आहे. आजकाल सुंदर दिसण्यासाठी डोळ्यांचा मेकप वेगळा केला जातो व त्यामुळे सौंदर्यात भरच पडते. हे सौंदर्य जसे बाहेरून वाढवले जाते तसेच आतून सुद्धा डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. *२. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला जीवनसत्व, अ, क व इ, झिंक, व सॅलीनियम ही अँटीऑक्‍सिडंट्‌स, ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यांची आवश्‍यकता असते. ही पोषणमुल्ये अन्नपदार्थातून मिळतात.* *३. केशरी, लाल, नारंगी, रंगाची फळे व भाज्या*:  जीवनसत्व ए किंवा याचा एक प्रकार म्हणजे बीटा कॅरोटीन, हे जीवनसत्व आपल्या डोळ्यांचे कार्य उत्तम व नियमितपणे करण्यासाठी अत्यंत आवश्‍यक आहे. खूप पूर्वीपासून आपण ऐकत आलो आहोत की गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप आवश्‍यक आहे. केवळ गाजरच नाही तर केशरी, लाल, नारंगी रंगाची फळे व भाज्या यांमध्ये हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येऊ शकतो. तसेच रेटीना व कॉर्निया सारख्या डोळ्यातील अतिमहत्वाच्या भागांनाही कमकुवतपणा येण्

श्यामच्या आईची जन्मशताब्दी

*कृपया आवर्जून भरपूर वेळ काढून शांत चित्ताने परत परत वाचावा असा सुरेख लेख! - डॉ. वसंत शेणाॅय* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏  *श्यामच्या आईचे आज काय करायचं?* *लेखक - श्री. हेरंब कुलकर्णी* *यशोदा सदाशिव साने* !  *मृत्यू: २ नोव्हेंबर १९१७*  " *श्यामची आई*" नावाच्या प्रसिद्ध आईची स्मृतीशताब्दी २ नोव्हेंबरला सुरू झाली. कोकणातील एका गरीब कुटुंबातील महिलेची स्मृती शताब्दी महाराष्ट्र साजरी करतो आहे. ही महिला राज्याच्या मंत्रिमंडळात नव्हती. एखाद्या मंत्र्यांची आई नव्हती किंवा एखाद्या राजघराण्यातली सुद्धा नव्हती.  कोकणातल्या एका सामान्य कर्जबाजारी गरीब कुटुंबातील महिलेला महाराष्ट्राने १०० वर्ष लक्षात ठेवावे. तिचा साधा फोटोही उपलब्ध नसताना तिला १०० वर्षे घरातल्या व्यक्तीसारखे पुजावे हे विलक्षण आहे. सानेगुरुजींची आई. कोकणातल्या एका खेड्यात जन्मली आणि तिथेच संपून गेलेली. इतर भारतीय स्त्रियांसारखी माजघराच्या चुलीच्या धूरात विझून गेलेली ही आई. नवरा, सासू , सासरे, मुले, आजारपण याच विश्वात राहणारी. तरी पण महाराष्ट्राच्या भावविश्वात तिचे स्थान काय म्हणून कायम आहे? वसंत बापट यांनी गुरुजींच्या एका नातेवा

सर्वनाम

✍ सर्वनाम नामऐवजी वापरल्या जाणार्‍या शब्दांला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामचे मुख्य प्रकार सहा आहेत. 1. पुरुषवाचक सर्वनाम 2. दर्शक सर्वनाम 3. संबंधी सर्वनाम 4. प्रश्नार्थक सर्वनाम 5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम 6. आत्मवाचक सर्वनाम  पुरुषवाचक सर्वनाम : याचे तीन उपप्रकार पडतात. 1. प्रथम पुरुष : मी, आम्ही, आपण, स्वत: इ   उदा. 1. मी गावाला जाणार.         2. आपण खेळायला जावू. 2 .व्दितीय पुरुष : तो, तुम्ही, आपण, स्वतः इ      उदा. 1. आपण कोठून आलात?             2. तुम्ही घरी कधी येणार? 3. तृतीय पुरुष : तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः इ.     उदा. 1. त्याने माला कामाला लावले पण स्वतःमात्र आला नाही.           2. त्या सर्वजण इथेच येत होत्या.  दर्शक सर्वनाम : कोणतीही जवळची किंवा वा दूरची वस्तु दर्शविण्यासाठी दर्शक सर्वनामाचा उपयोग करतात.  उदा. हा, ही, हे, तो, ती, ते.  उदा. 1. ही माझी वही आहे  2. हा माझा भाऊ आहे. 3. ते माझे घर आहे. 4. तो आमचा बंगला आहे. संबंधी सर्वनाम : वाक्यात पुढे येणार्‍या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणार्‍या सर्वनामाला संबंधी सर्वनामे असे म्हणतात. उदा. जो, जी, जे, ज्या ही सर्वनामे म

क्रांतिगुरू लहुजी साळवे

क्रांतिगुरू लहुजी राघोजी साळवे (१४ नोव्हेंबर १७९४ - १७ फेब्रुवारी १८८१) हे भारतीय क्रांतिकारक होते. ते लहुजी वस्ताद नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावातील एका मातंग कुटुंबात झाला. मातंग समाजात जन्माला आलेल्या लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषांकडून मिळाले होते. लहूजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. लहूजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे अतिशय पराकर्मी पुरुष होते, युद्ध कलेमध्ये त्यांचा कोणीही हात धरत नसे. त वाघाबरोबर लढाई करण्याच्या पराक्रमामुळे लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे त्याकाळी प्रसिद्ध होते. एखदा राघोजी साळवे यांनी वाघाबरोबर युद्ध करून जिवंत वाघाला खांद्यावर घेऊन पेशव्यांच्या राजदरबारी सादर केले होते व आपल्या प्रचंड शक्तीचे प्रदर्शन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. साळवे घराने सशस्त्र विद्येमध्ये निपुण व तरबेज होते त्यामुळे, शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. शिवाजी महार

1 to 1000 Roman Numericals | रोमन संख्या 1 ते 1000

1=I 2=II 3=III 4=IV 5=V 6=VI 7=VII 8=VIII 9=IX 10=X 11=XI 12=XII 13=XIII 14=XIV 15=XV 16=XVI 17=XVII 18=XVIII 19=XIX 20=XX 21=XXI 22=XXII 23=XXIII 24=XXIV 25=XXV 26=XXVI 27=XXVII 28=XXVIII 29=XXIX 30=XXX 31=XXXI 32=XXXII 33=XXXIII 34=XXXIV 35=XXXV 36=XXXVI 37=XXXVII 38=XXXVIII 39=XXXIX 40=XL 41=XLI 42=XLII 43=XLIII 44=XLIV 45=XLV 46=XLVI 47=XLVII 48=XLVIII 49=XLIX 50=L 51=LI 52=LII 53=LIII 54=LIV 55=LV 56=LVI 57=LVII 58=LVIII 59=LIX 60=LX 61=LXI 62=LXII 63=LXIII 64=LXIV 65=LXV 66=LXVI 67=LXVII 68=LXVIII 69=LXIX 70=LXX 71=LXXI 72=LXXII 73=LXXIII 74=LXXIV 75=LXXV 76=LXXVI 77=LXXVII 78=LXXVIII 79=LXXIX 80=LXXX 81=LXXXI 82=LXXXII 83=LXXXIII 84=LXXXIV 85=LXXXV 86=LXXXVI 87=LXXXVII 88=LXXXVIII 89=LXXXIX 90=XC 91=XCI 92=XCII 93=XCIII 94=XCIV 95=XCV 96=XCVI 97=XCVII 98=XCVIII 99=XCIX 100=C 101=CI 102=CII 103=CIII 104=CIV 105=CV 106=CVI 107=CVII 108=CVIII 109=CIX 110=CX 111=CXI 112=CXII 113=CXIII 114=CXIV 115=CXV 116=CXVI 117=CXVII 118=CXVIII 119=CXIX 120=CXX 121=CXXI 122=CXXII 123=CXXIII 124=C

[2020] राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार लिन्क

*महत्वाची बातमी*  *राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2020 साठी ऑनलाइन जाहिरात व अर्ज जाहीर झाले आहेत. वेबसाइटची लिंक खाली देत आहे.*  *6 जुलै 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत.*  वेबसाईट इंग्लिश भाषेबरोबरच हिंदी भाषेत देखील आहे. तुमच्या उजव्या बाजूला मोबाईल मध्ये हिंदी ऑप्शन आहे  NATIONAL AWARD TO TEACHERS @MIUI| http://nationalawardstoteachers.mhrd.gov.in/nat/Welcome.aspx

अग्निदिव्य कादंबरी (अंतिम भाग)

*अग्निदिव्य* *लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार* *नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔* *___⚔🚩⚔📜🚩_______* *बादशहाच्या खास खासगी महालात मोजके दरबारी मनसबदार खाली माना घालून उभे होते.* *महालाच्या फरशीवर दक्षिणेतून नुकतेच आलेले टपाल अस्ताव्यस्त विखरून पडले होते. वजीर* *जाफरखानालासुद्धा ते उचलून घेण्याची हिंमत होत नव्हती. वातावरणात मोठा तणाव भरून राहिला होता. खोजे आणि खिदमतगारांना महालातून काढून लावले गेले होते. मुद्दाम बहिरे करवले गेलेले हशम दारावर पहाऱ्याला उभे होते. पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघाप्रमाणे बादशहा येरझारा घालीत होता. त्याच्या हिरव्या डोळ्यांतून जणू आगीच्या ठिणग्या बरसत होत्या. मागे बांधलेल्या हातांमधल्या जपमाळेचे मणी झरझर सरकत होते. ज्वालामुखीचा एक उद्रेक होऊन गेला होता; पुढचा कोणत्याही क्षणी होणार होता. त्याची आग आपल्यावर कोसळू नये म्हणून प्रत्येकजण अल्लाला विनवीत होता. महालात भरून राहिलेल्या सन्नाट्यामध्ये मध्येच तडतडणाऱ्या चिरागदानातील वातीचा आवाजसुद्धा फार मोठा वाटत होता. येरझारा थांबवून बादशहा मसनदीवर बसला. साऱ्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. काही वेळ त्य

शहाजीराजे भोसले जन्मदिन

.  🚩शहाजी राजे भोसले यांचा आज जन्मदिवस 🚩 . शहाजी राजांचा जन्म 18 मार्च 1599 रोजी  मालोजीराजे व दिपाबाई ऊर्फ ऊमाबाईसाहेब  यांच्या पोटी झाला  मालोजी व विठोजी हे दोन भोसले बंधू प्रथमतःफलटणच्या  वणंगपाळ नाईक-निंबाळकर यांच्या बरोबर राहात  होते .मालोजीराजे यांच्या पराक्रमामुळे वणंगपाळ  नाईक-निंबाळकर यांनी आपली मुलगी दिपाबाई मालोजीराजे यांना दिली होती.नंतर त्यांचे नाव ऊमाबाई ठेवण्यात आले.   त्यांना दोन मुले एक शहाजी व दुसरे शरीफजी         मालोजीराजे यांच्या अकाली मृत्यूनंतर शहाजीराजे वयाच्या पाचव्या वर्षीच निजामशाहीचे जहागिरदार झाले. शहाजीराजे अत्यंत देखणे व तेजस्वी होते. त्यांची कीर्ती ही निजामशाही आणि आदिलशाहीत कदाचित इतर कुळातील सरदारापेक्षा  अधिक प्रस्तुत झालेली होती. शहाजी राजांच्या आई उमाबाई या एक धाडसी , दूरदृष्टी असलेल्या महिला होत्या .आणि त्यांच्या देखरेखीखाली शहाजीराजे घडले होते व वाढलेही होते .बालपणापासूनच राजकारण-समाजकारण त्यांना जवळून पाहता आले .त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला युद्धशास्त्र निपुणतेचे उच्चकोटीचे अधिष्ठान लाभले होते. त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले होत

नेट परीक्षेसंबंधी

*युजीसीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट व नेट जे.आर.एफ. परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध; नेट परीक्षा 15 जून ते 20 जून  2020 दरम्यान होणार...                 युजीसी व NTA आयोजित राष्ट्रीय पात्रता परीक्षा 15  जून  ते 20 जून 2020 दरम्यान होणार आहे.        नेट व नेट जे.आर.एफ.परीक्षेचे बदललेले स्वरूप ■ नेट परीक्षा ३०० गुणांसाठी असते. ■ नेट परीक्षेत दोन प्रश्नपत्रिका असतात. ■ पहिली प्रश्नपत्रिका ५० प्रश्न १०० गुणांसाठी तर दुसरी प्रश्नपत्रिकेत १०० प्रश्न २०० गुणांसाठी असतात व दुसरा पेपर हा विषयाशी संबंधित असते. ▪️ परीक्षेचा अर्ज ऑनलाईन ugcnet.nta.ac.in / www.nta.ac.in या वेबसाईटवर भरता येतील. ▪️ परीक्षेत दोन्ही प्रश्नपत्रिका दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार सहा टक्के उमेदवार पात्र ठरवले जातील ▪️ त्यानंतर दोन्ही प्रश्नपत्रिका मिळून किमान ४० टक्के (खुला प्रवर्ग) किंवा ३५ टक्के (आरक्षित प्रवर्ग) गुण मिळवलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार ▪️ त्यानुसार सर्वाधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करून सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरवले जाईल. परीक्षा अर्ज म

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक य

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस