Skip to main content

Featured Post

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ   मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे.     तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...

पंचवार्षिक योजना एका दृष्टीक्षेपात

❐✯ *पंचवार्षिक योजना*✯ ❐
⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊       
*प्रथम पंचवार्षिक*
*--कालावधी*-०१ एप्रिल १९५१ ते ३१ मार्च १९५६
*अध्यक्ष*-पंडित जवाहरलाल नेहरू
*उपाध्यक्ष* -गुलझारीलाल नंदा
*प्रतिमान*-हेरोल्द डोमर
*उपनाव*-पुनरुत्थान
⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍
*दुसरी पंचवार्षिक योजना*
*--कालावधी*-०१ एप्रिल १९५६ ते ३१ मार्च १९६१
*अध्यक्ष-* पंडित जवाहरलाल नेहरू
*उपाध्यक्ष-* महालनोबीस/व्ही.टी कृष्णामाचारी
*प्रतिमान-* महालनोबीस *उपनाव-* नेहरू-महालनोबीस भौतिकवादी
⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍
*तिसरी पंचवार्षिक योजना*
*--कालावधी*-०१ एप्रिल १९६१ ते ३१ मार्च १९६६
*अध्यक्ष-* पंडित जवाहरलाल नेहरू(६१-६४) लाल बहादूर शास्त्री(६४-६६)
*उपाध्यक्ष-* व्ही.टी कृष्णामाचारी
*प्रतिमान-* महालनोबीस
⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍
*चौथी पंचवार्षिक योजना*
*--कालावधी*-०१ एप्रिल १९६९ ते ३१ मार्च १९७४
*अध्यक्ष-* श्रीमती इंदिरा गांधी
*उपाध्यक्ष-* अशोक मेहता
*प्रतिमान-* अलन रुद्र
⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍
*पाचवी पंचवार्षिक योजना*
*--कालावधी*-०१ एप्रिल १९७४ ते ३१ मार्च १९७८
*अध्यक्ष-* श्रीमती इंदिरा गांधी
*उपाध्यक्ष-* धनंजय गाडगीळ
*प्रतिमान-* अलन रुद्र
⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍
*सहावी पंचवार्षिक योजना*
*--कालावधी*-०१ एप्रिल १९८० ते ३१ मार्च १९८५
*अध्यक्ष-* श्रीमती इंदिरा गांधी/राजीव गांधी
*उपाध्यक्ष-* डी.पी.धर
*प्रतिमान-* अलन रुद्र
⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍
*सातवी पंचवार्षिक योजना*
*--कालावधी*-०१ एप्रिल १९८५ ते ३१ मार्च १९९०
*अध्यक्ष-* राजीव गांधी
*उपाध्यक्ष-* मनमोहन सिंग
*प्रतिमान-* वकील ब्रह्मानंद(मजुरी-वस्तू)
⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍
*आठवी पंचवार्षिक योजना*
*--कालावधी*-०१ एप्रिल १९९२ ते ३१ मार्च १९९७
*अध्यक्ष-* पी व्ही नरसीह राव
*उपाध्यक्ष-* प्रणव मुखर्जी
*प्रतिमान-* राव /डॉ मनमोहन सिंग
⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍
*नववी पंचवार्षिक योजना*
*--कालावधी-* ०१ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००२
*अध्यक्ष-* देवेगौडा / अट्टल बिहारी वाजपेयी
*उपाध्यक्ष-* जसवंतसिंग / के.सी.पंत
*प्रतिमान-* गांधीवादी
⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍
*दहावी पंचवार्षिक योजना*
*--कालावधी-* ०१ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००७
*अध्यक्ष-* अट्टल बिहारी वाजपेयी
*उपाध्यक्ष-* के.सी.पंत
*प्रतिमान-* गांधीवादी
*घोषवाक्य-* समानता व सामजिक न्याय
⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍
*अकरावी पंचवार्षिक योजना*
*--कालावधी*-०१ एप्रिल २००७ ते ३१ मार्च २०१२
*अध्यक्ष-* डॉ.मनमोहन सिंग
*उपाध्यक्ष*  मोन्तेग सिंग अहलुवालिया
*प्रतिमान*- नवे गांधीवादी
*घोषवाक्य*-वेगवान व सर्वसमावेशक विकास
⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚎⚎⚎⚎⚎
*१२ वी पंचवार्षिक योजना*
*--कालावधी*-०१ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१७
*अध्यक्ष-* डॉ.मनमोहन सिंग
*उपाध्यक्ष-* मोन्तेग सिंग अहलुवालिया
*प्रतिमान-* नवे गांधीवादी
*घोषवाक्य-* वेगवान शाश्वत व सर्वसमावेशक वृद्धी

Comments

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्...

स्वच्छ गाव माझा गाव